Friday, October 2, 2015


बंड्या चा बारावीचा निकाल असतो,
तो त्याच्या मित्राला सांगतो हे बघ गन्या माझ्याजवळ आई अणि बाबा दोघेही असतील तर तू जाऊन निकाल बघुन ये अणि 
जर एक विषय गेला असेल तर जय हरी म्हंण,
जर दोन विषय गेले असतील तर जय हरी विठ्ठल म्हंण
अणि तीन विषय गेले असतील तर तुकाराम बिकाराम काहीतरी म्हण,
गन्या जातो अणि निकाल पाहून येतो,
मग बंड्या त्याला हळूच खुनवतो काय झाले
अणि त्यावर गन्या बंड्याचे पाय धरून म्हणतो
"..।।। बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री न्याणदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय..।।।।।

No comments:

Post a Comment